अंगणातल्या रातराणीच्या सुगंधात रेंगाळताना, सह्याद्रीतल्या जीर्ण गडाच्या तटबंदीवर वाऱ्याशी बोलताना, कुठल्यातरी पायवाटेवर वेळकाळ विसरून चालत जाताना, त्याला नेमकं वाटत होतं, 'ह्याच निवांत क्षणांसाठी तर सारी धडपड सुरु आहे'. पण मग विचार आला, 'पाहू, रिटायर झाल्यावर'. - हेरंब ISupportNAAM
Comments